बातम्या

Trending:


हरवलेले नातेबंध

निवडणुकीच्या निमित्ताने केलेल्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यात विविध पक्षांचे अनेक कार्यकर्ते भेटले. त्यात काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांचाही समावेश होता. त्यांच्याशी साधलेल्या संवादातून त्यांच्या मनातील एक खंत जाणवली. ही खंत होती नेता आणि कार्यकर्ता यांच्यामधील हरवलेल्या कौटुंबिक नात्याची, जिव्हाळ्याच्या बंधांची.


कोल्हापुरात महालक्ष्मी चरणी लाखभर भाविक

साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असणाऱ्या कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह परराज्यातून भाविक गर्दी करीत आहेत.


जनतेचा जाहीरनामा

नंदुरबार हा राज्यातील आदिवासीबहुल जिल्हा. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत या जिल्ह्याच्या विशेष गरजांकडे कोणत्याही राजकीय पक्षाचे लक्ष गेलेले दिसत नाही. अस्मितेच्या मुद्द्यापासून, डी लिस्टिंग, शिक्षण, आरोग्य, रोजगार या मूलभूत गरजांसंदर्भात येथील आदिवासींची नेमकी काय स्थिती आहे, याचा वेध.


Arvind Kejriwal : भाजपचं वॉशिंग मशिन चौकात फोडणार, केजरीवाल यांच्या 10 गॅरंटी

दिल्ली : दारू धोरण घोटाळा प्रकरणी ईडीने अटक केल्यानंतर जवळपास दोन महिन्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगातून बाहेर आले आहेत. अंतरिम जामीन मिळाल्यानंतर ते रॅलीमध्ये सहभागी होत आहेत. रविवारी त्यांनी केजरीवाल यांची गॅरंटी जाहीर केली. शनिवारी केजरीवाल यांनी म्हटलं होतं की, इंडिया आघाडी पुढचं सरकार स्थापन करेल आणि त्यात 'आप'चा सहभाग असेल. रविवारी पत्रकार परिषदेत बोलताना केजरीवाल यांनी म्हटलं की, लोकांना मोदींची गॅरंटी आणि केजरीवाल...


Most Haunted Island: जगातील सर्वात झपाटलेलं बेट, लाखो लोक जिवंत जाळले होते!

नवी दिल्ली : भुताचं अस्तित्व मान्य करायचं की नाही, याबाबत प्रत्येकाचं वेगवेगळं मत असते. परंतु जगात अशी अनेक ठिकाणे आहेत, ज्यांना भूतांनी पछाडलेलं आहे, असं मानलं जातं. अनेकांचा दावा असतो की, अशा ठिकाणी भूतंप्रेतं राहतात. आज आम्ही तुम्हाला अशा एका बेटाबद्दल सांगणार आहोत, जे जगातील सर्वात ‘हॉन्टेड बेट’ म्हणून ओळखलं जातं. इटलीमध्ये हे बेट असून या बेटावर भूत आहे किंवा नाही, याबाबत आम्ही कुठलाही दावा करीत नाही. मात्र, या बेटाचा इतिहास खूपच भीतीदायक...


मतपेटीसाठी लोकसंख्येचा बागुलबुवा

मुस्लीम लोकसंख्या हा कायम चिंता, चर्चा आणि चिंतनाचा विषय बनवला आहे. मात्र ही चिंता कमी व्हावी आणि परिस्थितीत बदल व्हावा यादृष्टीने ठोस उपाययोजना करण्याबाबत सकारात्मक चिंतन करण्यापेक्षा असत्य आणि अर्धसत्य संदर्भ आणि संख्याशास्त्रीय आधार घेऊन हेतुपूर्वक चर्चा होत असते.


अमेठीतील सामना चुरशीचा

गांधी कुटुंबातील कोणतीही व्यक्ती अमेठीमधून निवडणूक लढवत नसल्याची गेल्या २५ वर्षांमधील ही पहिलीच वेळ आहे


Ajit Pawar Dhamki Special Report : बघतोच.. जिरवतो...अजित पवार यांच्याकडून धमकीची भाषा?

लोकसभा निवडणुकीच्याता महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले...प्रचाराच्या भाषेची पातळीसुद्धा कधीकधी खाली गेल्याचं पाहायला मिळालं. पण यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भाषा मात्र अधिक खटकणारी होती...जमेल तेव्हा आणि जमेल तिथे प्रतिस्पर्धी उमेदवाराला धमकी देण्याचा सपाटाच त्य़ांनी लावला...पाहुयात अजितदादांचा संताप का झाला, यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...


सायबर गुन्हेगारीचे मायाजाल

सायबर हल्ले आणि फसवणुकीच्या घटना वाढत असताना त्या तुलनेत गुन्हेगारांचा शोध घेण्यात पोलिसांना येणारे अपयश चिंताजनक आहे. सध्याच्या काळात बहुतांश आर्थिक व्यवहार ऑनलाईन होत आहेत. मात्र त्याबाबत पुरेशी जागरुकता नसल्याचा गैरफायदा सायबर गुन्हेगार घेत असल्याचे दिसून येते. प्रत्यक्षात सायबर गुन्हेगारांचे स्वरूप हे सतत बदलत आहे. सायबर गुन्हेगारीतील मास्टरमाईंड पोलिसांच्या हाती न लागण्यामागेही अनेक कारणे आहेत. …


Nagpur News : धक्कादायक! पोलीस निरीक्षकाकडून तरुणीचा विनयभंग; नागपुरच्या नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

Nagpur News नागपूर : अकोल्यातील (Akola News) खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय सायरे (Dhananjay Sayre) यांच्यावर नागपुरात (Nagpur News) विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपुरातील नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युपीएससीचा अभ्यास करीत असलेल्या एका 22 वर्षीय तरुणीची छेडखानी केल्याचा ठपका पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांच्यावर ठेवण्यात आलाय. या प्रकरणामुळे अकोला पोलीस (Akola Police) प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली...


BECIL Recruitment 2024 : ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट इंडिया येथे नोकरीची संधी! पाहा अधिक माहिती

BECIL Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांनी ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट इंडिया येथे होणाऱ्या भरती आणि अर्जाबद्दल अधिक माहिती पाहा.


Buddha Purnima : गौतम बुद्धांनी का सोडलं घरं, का केला कुटुंबाचा त्याग?

नवी दिल्ली : बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांनी एक दिवस अचानक कुटुंबाचा आणि गृहस्थ जीवनाचा त्याग केला. गृहस्थ आणि कुटुंबाचा त्याग करून ते जंगलाच्या दिशेनं निघून गेले. बोधिवृक्षाखाली बुद्धांनी जवळपास सहा वर्षं तपश्चर्या केली आणि त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. त्यानंतर समाजात अहिंसा, प्रेम, शांती आणि त्याग याचा संदेश त्यांनी दिला आणि समाजातल्या दुष्प्रवृत्तींना दूर करण्याचाही प्रयत्न केला. अत्याचार, भेदभाव, अशांती, अनाचार, अंधविश्वास, तसंच...


घुसखोर बांगलादेशी महिलांना सांगलीतून आधार, रेशन कार्ड

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर पोलिसांनी जेरबंद केलेल्या बांगलादेशी महिलांकडे आधार कार्डसह रेशनकार्डही आढळून आले आहे. विशेष म्हणजे घुसखोरी करून भारतात बेकायदा वास्तव्य केलेल्या महिलांना सांगलीतून दोन्ही कार्डे मिळाली आहेत. वरिष्ठाधिकार्‍यांनी या कृत्याची दखल घेत, चौकशीची व्याप्ती वाढविण्याचे आदेश तपासाधिकार्‍यांना शनिवारी दिले आहेत. कोणत्याही पुराव्याशिवाय नागरिकत्वाची ओळखपत्रे तयार करून देणार्‍या शासकीय अधिकार्‍यांसह एजंटांची साखळी...


सप्तपदी हवीच

सर्वोच्च न्यायालयाने हिंदू विवाहाला संस्कार म्हटले असून सप्तपदीला बंधनकारक ठरवले आहे. बदलत्या काळात विवाह सोहळ्यांमधील वाढता दिखाऊपणा आणि संपत्तीदर्शनाचे स्तोम, उत्सवी स्वरूप पाहता यातील संस्कारांना सन्मान देण्याची गरज नक्कीच होती. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर विवाह संस्कारांना, विवाहविधींना डावलले जाणार नाही, अशी अपेक्षा करूया. अलीकडील काळात सामाजिक विवेकाबाबत विविध स्तरावर प्रश्नचिन्ह उभं केलं जाताना दिसत आहे. …


स्वप्नाचे घोस्ट फॉरेस्ट

Forest City Malaysia : आपले घर, आपले गाव, आपले शहर या भावनेला राजकीय उद्दिष्टाची जोड देत मलेशियामध्ये ‘फॉरेस्ट सिटी’ या स्वप्नाची पायाभरणी झाली. मूळ उद्दिष्ट राजकीयच असल्याने, हवेचा रोख बदल्यावर ती ‘घोस्ट सिटी’ होऊन गेली.


Garib Rath Express Train: गरीब रथचे नशीब फळफळणार, मिळणार सुपर VIP दर्जा; असा आहे Railway चा प्लॅन

Garib Rath Express Train: गरीब रथ एक्सप्रेस मध्ये राजधानी एक्सप्रेससाठी जर्मनीहून आयात करण्यात आलेले एलएचबी कोच जोडण्यात येणार असल्याची माहिती भारतीय रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. हा बदल देशातील पहिल्या गरीब रथ एक्सप्रेसमध्ये होणार आहे, यामुळे प्रवाशांच्या आसनक्षमतेत कमालीची वाढ होणार आहे.


दारी कुरिअर येता...

निवडणुकीच्या काळातील जाहीर सभांमधून आणि मुलाखतींमधून जे काही सांगितलं जातं, ते वस्त्रगाळ केलं तर खाली किती सत्व पडेल आणि वर काय सत्य उरेल, हे कोणालाच सांगता येत नाही. परतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवा भूतकाळ उकरून जो सत्याचा प्रकाश पाडला त्या प्रकाशात पाहिलं तर एक प्रसंग डोळ्यांपुढे येतो... गृहिणी- अहो हे काय केलंत? त्याला कशाला बसवता ख...


Raj Thackeray: राज गर्जना... शिवसेनेकडून राज ठाकरेंच्या कळव्याच्या सभेचा टीझर जारी

Raj Thackeray Kalva Rally: कळव्यात राज ठाकरे यांची सभा होणार आहे. महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी आज राज ठाकरे सभा घेणार आहेत. यावेळी राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.


Maharashtra Rain Alert : पुढील 24 तासांत महाराष्ट्रात मुसळधार पाऊस

महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. पावसामुळे पिकांचं नुकसान झालं आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून (IMD) राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान दुसरीकडे विदर्भात देखील हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये...


करोना लशीची नवी दहशत

जगातील सर्वांत मोठी लसीकरण मोहीम म्हणून गवगवा झालेल्या भारतात, ‘कोव्हिशील्ड’ लशीचे साधारणतः १७५ कोटी डोस देण्यात आले आहेत. या लशीमुळे लाखो भारतीयांचे प्राण वाचले आहेत. त्यामानाने त्याचे जे काही दुष्परिणाम दिसले, ते नगण्य संख्येत होते; त्यामुळे ही लस आपल्या दृष्टीने संजीवनीच म्हणावी लागेल.


ग्रेट

समाजाची स्पंदने सर्वाधिक कुणाला वाचता येत असतील तर ती उत्तम कथा लिहिणाऱ्या सूक्ष्म निरीक्षकाला. ज्येष्ठ लेखक श्याम मनोहर यांनी समकालाला समोर ठेवून लिहिलेल्या तीन कथांच्या गुच्छापैकी ही पहिली. पुढील दोन कथा क्रमश: प्रसिद्ध करण्यात येतील.


काळवंडलेलं आभाळ

कर्नाटकमधील प्रज्वल यांच्या व्हिडीओंचं प्रकरण... पश्चिम बंगालमधील संदेशखाली प्रकरण... महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचं प्रकरण... या सगळ्या घटना अतिशय गंभीर आहेत. पंख पसरून भरारी घेऊ पाहणाऱ्या हजारो महिला आणि मुलींचं आभाळ अशा घटनांमुळे काळवंडून जाताना पाहणं हे दुःखद आणि भयंकर लाजीरवाणं आहे.


Bharti Pawar Dindori Lok Sabha: दिंडोरीत उद्या मतदान, नाशिककर सज्ज; भारती पवार यांचं मतदारांना आवाहन

दिंडोरी लोकसभोची निवडणूक कांदा प्रश्नाभोवती केंद्रित झालीये. त्यामुळे ही लढत अटीतटीच्या वळणावर येऊन पोहचली आहे. मात्र मी निवडून आल्यानंतर कांदा प्रश्न हक्काने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सोडून घेईल असं आश्वासन भारती पवार यांनी दिलंय. यामुळे देश हितासाठी जास्तीत जास्त मतदारांनी घराबाहेर पडून उद्या मतदान करावं अशी प्रतिक्रिया भारती पवार यांनी दिलीय. हे व्हिडिओ देखील पाहा J. P. Nadda : RSS ही सांस्कृतिक, सामाजिक संस्था मात्र भाजप राजकीय पक्ष : जे.पी. नड्डा : ABP Majha भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलेल्या एका मोठ्या वक्तव्याची.. शुरु मे हम अक्षम होंगे थोडा कम होंगे, आरएसएस की जरुरत पडती थी, आज हम बढ गये हैं, सक्षम हैं, तो बीजेपी अपने आप चलती है.. हे वक्तव्य आहे जे पी नड्डा यांचं.. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केलंय. वाजपेयींच्या काळातील भाजप आणि सध्याच्या भाजप यातील फरक काय असा प्रश्न नड्डांना विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी हे उत्तर दिलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था आहे तर भाजप हा राजकीय पक्ष आहे हे अधोरेखित करायला देखील जे पी नड्डा विसरले नाहीत. त्यामुळे विरोधकांनी टीकेची झो़ड उठली.


नाव नावापुरते नाही

नुकताच राज्य शासनाने सर्व शासकीय कागदपत्रांमध्ये वडिलांच्या नावासोबत आईचे नाव लावणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर आईचे नुसते नाव लावून काय बदल होणार, असा नकारार्थी सूर न लावता भारतीय आर्थिक-सामाजिक रचनेत स्त्रीच्या योगदानाची कबुली देणारे पाऊल म्हणून त्याकडे पाहायला हवे


Mumbai Goa Highway Accident : जगबुडी पूल आणि भोस्ते घाट ठरतोय अपघातांचा ब्लॅक स्पॉट; एकाच रात्री दोन भीषण अपघात, दोन जण गंभीर

Ratnagiri News रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) असलेल्या जगबुडी पूल आणि भोस्ते घाट अपघातांसाठी ब्लॅक स्पॉट ठरला आहे. कारण काल, शनिवारच्या रात्री या महामार्गावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी भीषण अपघातांच्या (Accident) घटना घडल्या आहेत. हे दोन्ही अपघात कंटेनरचे असून यात दोघे गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांचावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मुंबई-गोवा महामार्गावरील ब्लॅक स्पॉट...


H5N1 Bird Flu Spreading: चिंता वाढली! केरळमध्ये वेगाने पसरतोय बर्ड फ्लू, या राज्यात अलर्ट जारी

H5N1 Bird Flu Spreading: देशातून कोरोनाचे संकट पूर्णपणे मिटले नसताना आता H5N1 फ्लूने डोके वर काढले आहे. केरळमध्ये H5N1 बर्ड फ्लू वेगाने पसरत आहे. केरळमध्ये बदकांमध्ये हा विषाणू आढळल्यानंतर आता उत्तराखंडमध्येही अलर्ट जारी करण्यात आला आहे. शास्त्रज्ञाच्या मते एव्हियन इन्फ्लूएंझा (H5N1) विषाणू सर्व प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजातींमध्ये पसरू शकतो. केरळात आतापर्यंत तीन हजारांहून अधिक पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे.


ABP Majha Headlines : 01 PM : 19 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

कुटुंबप्रमुख म्हणून मी सुप्रिया सुळे आणि अजित पवारांमध्ये कधीच भेदभाव केला नाही, अनेक मंत्रीपदं दिली त्यामुळे संधी मिळाली नाही ही ओरड निरर्थक, शरद पवारांनी अजितदादांना सुनावलं मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे नको ही २०१९च्या आधी भाजपचीही भूमिका होती, संजय राऊतांचा मोठा दावा, मविआ बनत असताना अजितदादांनी देखील विरोध केल्याचं वक्तव्य((सीएमपदी भाजपला शिंदे नको होते-राऊत)) मुंबईसह महाराष्ट्रात उद्या १३ जागांवर मतदान, आज करणार मतदान साहित्याचं वाटप, पोलिसांचं कडक बंदोबस्त ((उद्याच्या मतदानाची जय्यत तयारी)) आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर कालपासूनआयकर विभागाचे छापे. ४०कोटींची रोकड जप्त. तर बूट व्यापारी कर चुकवत असल्याची आयकर विभागाकडे माहिती. पुण्यातील कल्याणीनगरमध्ये स्पोर्ट्स कारची दुचाकीला धडक, तरण-तरुणीचा जागीच मृत्यू पुणे कार अपघातातील आरोपी वेदांत अग्रवाल हा प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा, जमावानं बेदम चोप देऊन पोलिसांच्या हवाली केलं मान्सून आज अंदमानात दाखल होणार, ३१ मे रोजी केरळ आणि ७ जूनला महाराष्ट्रात धडकण्याचा अंदाज((मान्सून आज अंदमानात धडकणार))


“मोदींना जितक्या शिव्या द्याल..”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला, विधानसभेच्या जागावाटपाबाबत म्हणाले..

लोकसत्ता लोकसंवाद या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध मुद्द्यांवर सविस्तर उत्तरं दिली आहेत.


Aaditya Thackeray Slams Eknath Shinde : नकली शिवसेनेला महाराष्ट्राची जनता उत्तर देईल

ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाईंच्या प्रचारासाठी प्रचार रॅली काढण्यात आली होती. तर ही रॅली विजयाची रॅली असल्याचं आदित्य ठाकरे म्हणालेत. त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी वैभव परब यांनी.... तर मिहीर काटेजा यांच्या कार्यालयात पैसे वाटप केले जात होते, या प्रकरणाचे फुटेज देखील समोर आलेले आहे, जे काम निवडणूक आयोगाचा आहे तिथे करत नसल्यामुळे असे प्रकार घडत आहेत, आदित्य ठाकरेंची मुलुंड आंंदोलनावर प्रतिक्रिया. येत्या सोमवारी राज्यातील शेवटच्या टप्प्यात मतदान होणार आहे.. पाचव्या टप्यात राज्यात मुंबईत ६ जागांसह एकूण १३ जागांसाठी मतदान होणार आहे.. आज या मतदारसंघात प्रचाराच्या तोफा थंडवणार आहेत.. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या आज मुंबईतील ४ मतदारसंघात प्रचारसभा होणार आहेत.. दरम्यान महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत येणार आहेत.. तर ठाण्यात नरेश म्हस्केंच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीसांची सांगता सभा होणार आहे.. दिंडोरीत सुप्रिया सुळेंची प्रचार सभा होणार आहे..


Chanda Te Banda Superfast News : चांदा ते बांदा: सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024

भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता आम्हीच आमचा पक्ष चालवतो, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचं मोठं वक्तव्य ((संघाबद्दल नड्डा यांचं मोठं वक्तव्य)) मुंबईतील मोदींच्या रोड शोसाठी मुंबई महानगरपालिकेकडून तीन कोटी ५६ लाखांचा निधी खर्च, संजय राऊतांचा आरोप, मोदींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ((रोड शोसाठी बीएमसीवर ३.५६ कोटींचा बोजा?)) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आज मालेगावात सभा, नतंर मुंबईत उज्ज्वल निकमांसाठी देखील प्रचार करणार ((मालेगावमध्ये गरजणार योगी आदित्यनाथ)) निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी संपणार, सोमवारी मुंबई, ठाणे, कल्याणसह १३ जागांवर मतदान ((आज थंडावणार प्रचाराच्या तोफा)) मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी घेतली राज ठाकरेंची भेट, नंतर दोघं नेते प्रचारासाठी एकत्र रवाना ((राज ठाकरे, शेलारांमध्ये खलबतं)) संभाजीनगर गर्भलिंग निदान प्रकरणी आयुर्वेदिक डॉक्टर रोशन ढाकरेला अटक, रॅकेटमध्येे १५ ते २० एजंट्सचा सहभाग असल्याचं तपासात समोर ((डॉक्टरच घ्यायचा अर्भकांचा जीव)) नागपूरह विदर्भाला दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट, हवामान खात्यानं वर्तवली वादळी पावसाची शक्यता ((विदर्भावर पुन्हा अवकाळीचं सावट)) मुंबईतला उकाडा सोमवारपर्यंत कायम राहण्याचा अंदाज, हवेतील आर्द्रता प्रचंड वाढल्यामुळे मुंबईकर घामाघूम ((मुंबईत पुढचे दोन दिवस उकाड्याचेच)) मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे आज आणि उद्या दीड तास बंद राहणार, ओव्हरहेड गँट्रीच्या कामासाठी पुण्याकडे जाणारी वाहतूक सकाळी साडे दहा ते दुपारी १२ पर्यंत बंद ठेवणार ((एक्स्प्रेसवे दीड तास बंद राहणार)) हरियाणाच्या नूहमध्ये भाविकांच्या बसला भीषण आग, ८ जणांचा मृत्यू तर २४ जण जखमी ((हरियाणात बसला आग, ८ भाविक मृत्युमुखी)) तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतील बेपत्ता अभिनेता गुरुचरण सिंग २५ दिवसांनी घरी परतला, आध्यात्मिक यात्रेवर गेल्याचा दावा ((तारक मेहता फेम 'सोढी'ची घरवापसी))


अक्षम्य संकेतभंगाचे बळी

इस्रायल-हमास संघर्षात होरपळून निघणाऱ्या गाझा पट्टीत संघर्षाची झळ सोसणाऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती.


Uddhav Thackeray Dadar Full Speech : राज ठाकरेंवर निशाणा, मोदींना सुनावलं, उद्धव ठाकरेंचं भाषण

Uddhav Thackeray On Raj Thackeray : वापरा आणि फेकून द्या, भाजपचे हे नवे धोरण आहे. नकली सेना, नकली पुत्र म्हणत आहेत. काही दिवसांनी मोदी नकली आरएसएसही म्हणतील. आज एका वृत्तपत्रात बातमी ही आली आहे, आता भाजपला आरएसएसची गरज नाही. याचा अर्थ आता संघाला धोका आहे. सोळावं वरीस धोक्याचं तसं संघाला शंभर वरीस धोक्याचं होणार असल्याची खोचक टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. महाविकास आघाडीचे दक्षिण मध्य मुंबई लोकसभेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे ह्यांची जाहीर सभा खांडके बिल्डिंग, दादरला पार पडली. या सभेत बोलताना राज ठाकरे यांचा भाडोत्री असा उल्लेख केला. मोदी आणि शाह यांना निवांत झोप लागो या शुभेच्छा देतो. त्यांना आपण इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीला बोलावणार आहोत, असा टोलाही त्यांनी लगावला.


मधमाशी पालनाचा इस्रायली मंत्र

इस्रायलमध्ये जी कृषी क्रांती झाली, त्यात मधपाशीपालन आणि त्याचा कृषी क्षेत्रासाठी केलेला पुरेपूर उपयोग यांचा महत्त्वाचा वाटा आहे. देशात मधाचे वार्षिक उत्पादन ३५०० टन आहे. मध व्यवसायाची वार्षिक उलाढाल २०-२२ दशलक्ष डॉलर्स असते.


Pandharpur : 2 जूनपासून विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन होणार

Vitthal's inauguration will be held from June 2


अवकाळी पावसाचा पालेभाज्यांना फटका

अवकाळी पावसामुळे पालेभाज्यांची आवक कमी झाली असून, पालेभाज्यांच्या प्रतवारीवर परिणाम झाला. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली.


मुंबईत उष्मा कायम

मुंबईमध्ये शनिवारी कडक उन्हाचे चटके आणि प्रचंड उष्मा जाणवत होता. यामुळे मुंबईकर शनिवारी हैराण झाले होते.


निवडणुकीचा बदलता रंग

उत्तर भारतात लोकसभेच्या 180 जागा आहेत. उत्तर प्रदेश हे लोकसभेचे हृदय मानले जाते. तसेच हिंदी पट्टा हाच सत्तेच्या चाव्या कोणत्या पक्षाला द्याव्यात हे ठरवतो. यामुळे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, हरियाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेश, काश्मीर या राज्यांमधील स्विंगची कथा भाजप आणि विरोधकांसाठी जास्त महत्त्वपूर्ण ठरते. लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे पार पडले आहेत. म्हणजेच …