Trending:


राहुल गांधींच्या सभेला गर्दी उसळली, प्रयागराजमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन

उत्तर प्रदेशमधील प्रयागराज लोकसभा मतदारसंघात राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांची सभा झाली.राहुल गांधींच्या सभेसाठी जोरादार गर्दी उसळली.भाजपचा खासदार असलेल्या प्रयागराजमध्ये अखिलेश यादव आणि राहुल गांधींनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं.


Delhi Weather: नजफगड @४७.४ अंश; देशातील सर्वोच्च तापमानाची नोंद, 'या' राज्यांत अलर्ट जारी

Delhi Weather Update: दिल्लीच्या आग्नेयेकडील नजफगड भागात शुक्रवारी तापमान ४७.४ अंश आणि हरियाणातील सिरसा येथे ४७.१ अंश तापमान नोंदवण्यात आले.


अपघात? नाही, घातपातच

मुंबईसारख्या शहरात एक अवाढव्य आकाराचा अनधिकृत फलक पडून १६ नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो.


तुमचे-आमचे एकच गाणे

वेगवेगळ्या प्रांतातील, भाषांतील पारंपरिक गीतांत साधर्म्य आढळते. ते सुरात आहे, लयीत आहे आणि ठेहरावातही आहे. कोणतीही अदिम भावना सगळीकडे सारखी असते, हेच यातून दिसते. नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका संशोधनात संगीतातील साधर्म्य मांडण्यात आले आहे.


मधमाशी पालनाचा इस्रायली मंत्र

इस्रायलमध्ये जी कृषी क्रांती झाली, त्यात मधपाशीपालन आणि त्याचा कृषी क्षेत्रासाठी केलेला पुरेपूर उपयोग यांचा महत्त्वाचा वाटा आहे. देशात मधाचे वार्षिक उत्पादन ३५०० टन आहे. मध व्यवसायाची वार्षिक उलाढाल २०-२२ दशलक्ष डॉलर्स असते.


BECIL Recruitment 2024 : ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट इंडिया येथे नोकरीची संधी! पाहा अधिक माहिती

BECIL Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांनी ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट इंडिया येथे होणाऱ्या भरती आणि अर्जाबद्दल अधिक माहिती पाहा.


Wardha News : हिंगणघाटच्या हैदराबाद महामार्गवरील उड्डाणपुलावर पडले मोठे भगदाड; राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्रमक पवित्रा

Wardha News हिंगणघाट : हिंगणघाट शहरातील हैद्राराबाद महामार्गावरील उड्डाणपुलावर मोठे भगदाड पडल्याचे समोर आले आहे. अवघ्या दोन वर्षाआधी बांधण्यात आलेल्या या पूलाची दुरावस्था झाल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. शिवाय अवघ्या दोन वर्षांत पूलाची दुरावस्था होत असेल तर नक्कीच यात कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे काम केले असावे, परिणामी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेश...


अंटार्क्टिका आणि भारत

World Antarctic Council: जागतिक अंटार्क्टिक परिषदेचे जयमानपद यंदा भारताकडे आहे. उद्यापासून (दि. २०) ही परिषद केरळमध्ये सुरू होत आहे. या निमित्ताने भारताचा अंटार्क्टिक कार्यक्रम, सध्याची परिस्थिती यांविषयी ऊहापोह व्हायला हवा.


जनतेचा जाहीरनामा

नंदुरबार हा राज्यातील आदिवासीबहुल जिल्हा. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत या जिल्ह्याच्या विशेष गरजांकडे कोणत्याही राजकीय पक्षाचे लक्ष गेलेले दिसत नाही. अस्मितेच्या मुद्द्यापासून, डी लिस्टिंग, शिक्षण, आरोग्य, रोजगार या मूलभूत गरजांसंदर्भात येथील आदिवासींची नेमकी काय स्थिती आहे, याचा वेध.


CM Eknath Shinde Mumbra Shiv Sena Shakha : मुख्यमंत्री शिंदे मुंब्र्यातील नव्या शाखेत

CM Eknath Shinde Mumbra Shiv Sena Shakha : मुख्यमंत्री शिंदे मुंब्र्यातील नव्या शाखेत, भिंतींवर कुणाकुणाचे फोटो? मुंबईचे ज्या शाखेवर बुलडोझर चालवल्यामुळे वाद झाला होता, त्या ठिकाणी नवीन शाखा बांधली आहे, त्या शाखेत सीएम येत आहेत. मुंब्र्यातील वादग्रस्त शाखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिली भेट. मुंब्रा विभागामध्ये शिवसेना मध्ये दोन गट पडल्यानंतर मुंब्रा येथील शिंदे गटाच्या शिवसेनेच्या वतीने शाखेवरती ताबा घेण्यात आला होता. या शाखेला उबाठा गटाच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्याचबरोबर विरोधी पक्षाचे अनेक नेत्यांनी देखील भेट दिली होती. परंतु आज पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री भेटणार शिंदे मुंब्रातील वादग्रस्त शाखेलादीली भेट. मी राज्यभर प्रचार केला लोकांना विकास पाहिजे, आणि आम्ही विकास केलाय त्यामुळे मतदार विकासाच्या बाजूने मतदान करतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय राज्यात आम्हाला 45 पेक्षा जास्त जागा मिळतील अल्पसंख्यांकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि राज्य सरकारने खुप काम केलय त्यामुळे यंदा अल्पसंख्याक मोठ्या संख्येने मतदान करतील असा विश्वास देखील यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.


Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाह

उत्तर प्रदेशातील अमेठी लोकसभा मतदारसंघात भाजप नेते अमित शाह यांनी रोड शो केला. या मतदारसंघातून भाजपकडून स्मृती इराणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काँग्रेसने किशोरी लाल शर्मा यांना निवडणुकीत उतरवलंय. अमेठीतून एबीपी माझाशी संवाद साधला..यावेळी बोलताना शाहांनी काँग्रेसवर टीका केलीय.. अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार-अमित शाह ----- गेल्या ६० वर्षात अमेठीत काँग्रेसने काहीही केलं नाही-शाह ------- 'गेल्या ५ वर्षात एकदाही राहुल गांधी अमेठीत आले नाहीत' -------------- विरोधकांकडून खोटा प्रचार सुरु-अमित शाह ------- स्मृती इराणींसाठी अमित शाहांचा रोड शो --------- अमेठीत स्मृती इराणी वि. किशोरी लाल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज अमेठी दौऱ्यावर, स्मृती इराणींसाठी रोड शोमध्ये सहभागी होणार. Naresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीत Special Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतो Nashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा


ग्रेट

समाजाची स्पंदने सर्वाधिक कुणाला वाचता येत असतील तर ती उत्तम कथा लिहिणाऱ्या सूक्ष्म निरीक्षकाला. ज्येष्ठ लेखक श्याम मनोहर यांनी समकालाला समोर ठेवून लिहिलेल्या तीन कथांच्या गुच्छापैकी ही पहिली. पुढील दोन कथा क्रमश: प्रसिद्ध करण्यात येतील.


मुंबईत उष्मा कायम

मुंबईमध्ये शनिवारी कडक उन्हाचे चटके आणि प्रचंड उष्मा जाणवत होता. यामुळे मुंबईकर शनिवारी हैराण झाले होते.


Uddhav Thackeray Vikroli Speech : सरकार आलं तर त्यांना सोडणार नाही; उद्धव ठाकरे कडाडले

उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीसलांवर जोरदार हल्लाबोल केलाय. मुंबईतील प्रचारसभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी निशाणा साधलाय. तर मुलुंडमध्ये कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्या पोलिसांना आपलं सरकार आल्यानंतर सोडणार नसल्याचा इशारा ठाकरेंनी दिलाय. मी भाजपला लाथ घातली आहे, हिंदुत्व कसे सोडेन ते पुढे म्हणाले की, हल्ली मी काहीही बोललो तरी अर्थाचा अनर्थ केला जातो. मी माझ्या भाषणाची सुरुवात कशी करतो, यावरून देवेंद्र फडणवीस काल बोलले. अहो, मी भाजपला लाथ घातली आहे, हिंदुत्व कसे सोडेन? माझ्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. मी देशभक्त आहे, मी अंधभक्त नाही. त्यांनी पुढे म्हणाले की, मोदी मुंबईला भिकारी करू पाहत आहेत. घाटकोपरमध्ये रोड शो झाला, तो हिणकस होता. आशिया खंडातील महाकाय होर्डिंग कोसळला. त्यात नेमके किती मृत्यू झाले, हा खरा आकडा समोर नाही. त्याच्याच बाजूला फुलांची उधळण करून, मोदींचा रोड शो काढण्यात आला. कशासाठी? सांत्वन करायला केलं का हे? या रॅलीसाठी मुंबई पालिकेने खर्च केला, असा आरोपही त्यांनी केला.


TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 19 May 2024 : ABP Majha

मुंबईमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात वाढ, ५ अप्पर पोलीस आयुक्त, २५ पोलीस उप आयुक्त, ७७ सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह २ हजार ४७५ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात. २० मे रोजी ठाणे लोकसभा मतदारसंघात मदतान, या पार्श्वभूमीवर गेल्या दीड महिन्यांपासून पोलिसांकडून तयारी सुरु, मतदानावेळी ४ हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त असणार. ठाणे लोकसभेसाठी मतदानाच्या दिवशी नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करावं, ठाणे पोलीस आयुक्त अशितोष डुंबरे यांचे मतदारांना आवाहन. पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी एसटीच्या १ हजार १६१, तर बेस्टच्या ६२९ बस धावणार, कर्मचाऱ्यांची ने-आण, दिव्यांग मतदारांसाठी बेस्ट बस उपलब्ध. हादेखील व्हिडिओ पाहा Sanjay Raut Majha Vision 2024:मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, माझा व्हिजनमध्ये राऊतांचा मोठा दावा Sanjay Raut Majha Vision 2024: मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाही, माझा व्हिजनमध्ये राऊतांचा मोठा दावा संजय राऊत म्हणाले, मोदी शाह यांनी ठरवलं तर ते कुणालाही जेलमध्ये टाकू शकतात , पण सत्ता कायमची नाही, तुम्ही जे पेरले ते उगवणार आहे. सध्याचे चित्र बघून मोदींचा चेहरा काळा पडलाय, शहांची दाढी जळाली आहे. मोदी शाह खोटारडे, त्यांनी देशाला तेच धडे दिले. शिंदे आणि अजित पवार हे बुडबुडे आहेत. भाजप एकसंध आहे की नाही हे 4 जून नंतर कळेल. मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, मोदी कुठून जागा आणणार आहे. शिंदे, दादांची एकही जागा मिळणार नाही. आम्ही 30 ते 35 जागा जिंकणार आहे


Vinod Tawade Meet Raj Thackeray : भाजप नेते विनोद तावडे राज ठाकरेंच्या भेटीला ABP Majha

भाजप नेते विनोद तावडे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला. राज ठाकरेंची सदिच्छा भेट घेत असल्याची माहिती. तर मुंबईतल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व. हे देखील पाहा J. P. Nadda : RSS ही सांस्कृतिक, सामाजिक संस्था मात्र भाजप राजकीय पक्ष : जे.पी. नड्डा : ABP Majha भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलेल्या एका मोठ्या वक्तव्याची.. शुरु मे हम अक्षम होंगे थोडा कम होंगे, आरएसएस की जरुरत पडती थी, आज हम बढ गये हैं, सक्षम हैं, तो बीजेपी अपने आप चलती है.. हे वक्तव्य आहे जे पी नड्डा यांचं.. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केलंय. वाजपेयींच्या काळातील भाजप आणि सध्याच्या भाजप यातील फरक काय असा प्रश्न नड्डांना विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी हे उत्तर दिलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था आहे तर भाजप हा राजकीय पक्ष आहे हे अधोरेखित करायला देखील जे पी नड्डा विसरले नाहीत. त्यामुळे विरोधकांनी टीकेची झो़ड उठलीय.


Mango festival in Kolhapur : कोल्हापुरात आंबा महोत्सव, उत्पादक ते थेट ग्राहक विक्रीला सुरूवात; 47 प्रकारच्या आंब्यांचा नजराणा

Mango festival in Kolhapur : ग्राहकांना या महोत्सवात आंब्याच्या सर्व जाती प्रदर्शनामध्ये पहावयास मिळत आहेत. यामध्ये दीड किलो वजनाचा वनराज हा आंबा आकर्षण ठरला आहे.


सप्तपदी हवीच

सर्वोच्च न्यायालयाने हिंदू विवाहाला संस्कार म्हटले असून सप्तपदीला बंधनकारक ठरवले आहे. बदलत्या काळात विवाह सोहळ्यांमधील वाढता दिखाऊपणा आणि संपत्तीदर्शनाचे स्तोम, उत्सवी स्वरूप पाहता यातील संस्कारांना सन्मान देण्याची गरज नक्कीच होती. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर विवाह संस्कारांना, विवाहविधींना डावलले जाणार नाही, अशी अपेक्षा करूया. अलीकडील काळात सामाजिक विवेकाबाबत विविध स्तरावर प्रश्नचिन्ह उभं केलं जाताना दिसत आहे. …


Chanakya Niti : सतत बायकोजवळ राहू नका; चाणक्यनीतीत सांगितलाय मोठा धोका

महान विद्वान आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीतीत राजकीय, आर्थिकसंबंधी बरेच सल्ले दिले आहेत. अगदी वैवाहिक, खासगी आयुष्याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. त्यांनी व्यक्तीला चार गोष्टींपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. त्या चारपैकी एक महिला आहे. अत्यासन्न: विनाशाय दूरस्था न फलप्रदाः | सेव्या मध्यमभावेन राजवह्निर्गुरुः स्त्रियः || याचा अर्थ असा की राजा, अग्नी, गुरू आणि स्त्री यांच्याजवळ सतत राहू नका. असं केल्याने मनुष्याला हानी होई शकते. पण यांच्यापासून दूर राहण्यातही काही फायदा नाही. त्यामुळे यांच्याशी व्यवहार करताना व्यक्तीला विचारपूर्वक मधल्या मार्गाचा अवलंब करायला हवा. यालाच मध्यम मार्ग म्हणतात. चाणक्य यांना म्हणायचं आहे की, मध्यम मार्गाचा अर्थ असा की व्यक्तीला कोणती वस्तू किंवा विचारात ना अधिक गुंतायला हवं, ना त्याचा पूर्णपणे त्याग करावा. मध्यम मार्गात दोन्ही बाजूंनी थोडं त्याग करून एक मधला मार्ग निवडायचा. सूचना - हा लेख आचार्य चाणक्य यांच्या चाणक्यनीतीवर आधारित आहे. या विचारांशी न्यूज18मराठीचा काहीही संबंध नाही. (सर्व फोटो - प्रतीकात्मक)


ही ‘जादू’ करणार कोण?

गडचिरोली जिल्ह्यात नुकत्याच घडलेल्या घटनांनी अंगावर काटा आणला. अंधश्रद्धेतून कुणाला जिवंत जाळण्याची लोकांची हिंमत होतेच कशी? कुठे वृद्धाच्या अंगावर चटके दिले जातात, तर कुणी स्वत:ची जिभ कापून घेतो. देशविकासात चकचकीत रस्त्यांचा वाटा नाकारण्यात अर्थ नाही; मात्र विज्ञानवादी समाजाची निकडही तेवढीच आहे. निवडणुकांच्या धावपळीत आशा सेविकांचे साडेचारशे कोटींचे पारिश्रमिक रेंगाळणार असेल तर मागास भागातील आरोग्याचे दुखणे दूर करण्याची ‘जादू’ कशी साधली जाणार?


Maharashtra Superfast News : वारे निवडणुकीचे : सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 18 May 2024

महामुंबईसह ठाणे, नाशिक, धुळ्यातल्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या, २० मे रोजी राज्यातील १३ मतदारासंघांमध्ये मतदान मुंबईतल्या तीन मतदारसंघात दोन शिवसेना आमने-सामने, दक्षिण मुंबईत अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव, दक्षिण मध्यमधून अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळे लढत, वायव्य मुंबईत अमोल कीर्तिकर रवींद्र वायकरांना भिडणार भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता आम्हीच आमचा पक्ष चालवतो, भाजपचे अध्यक्ष नड्डा यांचं मोठं वक्तव्य, तर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांकडून सारवासारव एक दिवस मोदी संघालाही नकली म्हणतील, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा, संघाला संपवायला देखील भाजप मागेपुढे पाहणार नाही, ठाकरेंचा घणाघात उद्या १२ वाजता भाजप कार्यालयात भेटा,केजरीवालांचं पंतप्रधान मोदींना आव्हान, पीए बिभव कुमार यांच्या अटकेनंतर केजरीवाल आक्रमक बुलडोझर चालवणार नाही तर राम मंदिराचं उर्वरित काम पूर्ण करू, मोदींच्या टीकेला उत्तर देतान ठाकरेंचा पलटवार, तर सर्वधर्मीय स्थळांचं संरक्षण ही आमची भूमिका, पवारांचं वक्तव्य


H5N1 Bird Flu Spreading: चिंता वाढली! केरळमध्ये वेगाने पसरतोय बर्ड फ्लू, या राज्यात अलर्ट जारी

H5N1 Bird Flu Spreading: देशातून कोरोनाचे संकट पूर्णपणे मिटले नसताना आता H5N1 फ्लूने डोके वर काढले आहे. केरळमध्ये H5N1 बर्ड फ्लू वेगाने पसरत आहे. केरळमध्ये बदकांमध्ये हा विषाणू आढळल्यानंतर आता उत्तराखंडमध्येही अलर्ट जारी करण्यात आला आहे. शास्त्रज्ञाच्या मते एव्हियन इन्फ्लूएंझा (H5N1) विषाणू सर्व प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजातींमध्ये पसरू शकतो. केरळात आतापर्यंत तीन हजारांहून अधिक पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे.


Yogi Adityanath: उत्तर पश्चिमसाठी महायुतीचे 'योगी कार्ड'; विशेष कार्यक्रमांसाठी योगी आदित्यनाथ यांना आमंत्रण

Yogi Adityanath: मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघाकडे उभ्या देशाचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात दोन्ही शिवसेना पक्षांचे उमेदवार आमने-सामने आहेत.


Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Mumbai Lok Sabha : मतदानाची पूर्वतयारी करत असतानाच एका प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू झाला आहे, तर एका होमगार्डला हृदयविकाराचा झटका आला आहे.