वणवा पेटला
महाराष्ट्रात उन्हाची तीव्रता वाढल्याने राज्यभरात आतापर्यंत उष्माघाताच्या 184 रुग्णांची नोंद झाली आहे. सर्वाधिक रुग्ण धुळ्यामध्ये आढळले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण किनारपट्टीसह राज्याच्या बहुतांश भागांत उष्णतेची लाट रविवारी पुन्हा परतली. कोल्हापूर, पुणे, मुंबई, नाशिक, अमरावती, जळगाव, हिंगोली कुठेही जा, पारा 35 ते 40 अंशांच्याही वर गेल्यामुळे काहिली वाढली आहे. अगदी लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर या थंड हवेच्या …
2024-04-30T04:11:46Z