बातम्या

Trending:


Mhada News : म्हाडाकडून 24 लाखांमध्ये 1BHK घराची विक्री; किमान खर्चात साकार होणार अनेकांचं स्वप्न

Mhada Lottery 2024: हक्काच्या घराच्या शोधात आहात? कर्जाचा बोजा नकोय? म्हाडाची ही योजना तुमच्यासाठी ठरू शकते उत्तम पर्याय. पाहा सविस्तर माहिती


IRCTC Singapore Malaysia Package: जोडप्यांमदील प्रेम पुलवणारं पॅकेज, आत्ताच करा बुकिंग, फिरा सिंगापूर-मलेशियातील सुंदर ठिकाणं

IRCTC Singapore-Malaysia Package: तुम्ही नवविवाहित असाल किंवा रिलेशनशिपमध्ये असाल किंवा विवाहित असाल तर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एक खास टूर प्लान करू शकता. IRCTC ने तुमच्यासाठी एक खास हवाई टूर पॅकेज लॉन्च केले आहे. या पॅकेजमध्ये तुम्ही सिंगापूर आणि मलेशियाला भेट देऊ शकता आणि दोन्ही देशांतील अनेक सुंदर पर्यटन स्थळं पाहू शकता.


piyush goyal: पियूष गोयल यांचा कांदिवलीमध्ये रोड शो, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

मुंबई : राज्यात तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरू असून ठिकठिकाणी मोठा उत्साह पाहण्यास मिळत आहे. तर दुसरीकडे आता मुंबई आणि पुण्यात प्रचाराला जोर आला आहे. महायुतीचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचाही जोरदार प्रचार सुरू आहे. आज पुन्हा त्यांनी भव्य रॅली काढून मतदारांशी संवाद साधला.केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पियूष गोयल उत्तर मुंबईमधून निवडणूक लढवत आहे. पियूष गोयल यांनी आज मंगळवारी कांदिवली...


Lok Sabha Election 2024: आदित्य ठाकरेंची भाजपावर टीका; म्हणाले “..२०० जागा…”

येत्या ४ जून रोजी देशात इंडिया आघाडीचं सरकार येईल, असा विश्वासदेखील आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.


Arvind Kejriwal Interim Bail : केजरीवालांना दिलासा नाहीच, जामिनावर सुप्रीम कोर्ट गुरूवारी देणार निकाल

Arvind Kejriwal Interim Bail : जामीन अर्जावर सुनावणी करण्यास तयार आहोत पण आवश्यकता भासल्यास दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना जामीनही मिळू शकतो असे सुप्रीम कोर्टाने सुनावणी दरम्यान स्पष्ट केले. कोर्टाने ईडीच्या प्रश्नांच्या उत्तराची तयारी करून येण्यास केजरीवाल यांना सांगितले.


भाजपाला गुजरातमधली लढाई का झाली अवघड?

भाजपाने २०१४ आणि २०१९ मध्ये सर्व २६ लोकसभा मतदारसंघांमध्ये विजय मिळवला होता. याच निकालाची पुनरावृत्ती करण्याचे आव्हान भाजपासमोर आहे.


Kanhaiya Kumar Wealth : ना घर, ना गाडी, कन्हैय्या कुमारांकडे आहे केवळ ‘इतकी’ संपत्ती, उत्पन्नाचं साधन…

कन्हैय्या कुमार यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्यावर एकूण सात खटले चालू आहेत. तसेच त्यांच्याकडे एकूण ११ लाख रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे.


Punjab Haryana High Court : वृद्ध सासूबरोबर राहण्यास सुनेचा नकार, हायकोर्टानं मंजूर केला नवऱ्याचा घटस्फोटाचा अर्ज

Punjab Haryana High Court : पतीच्या वृद्ध सासूसोबत व आजारी वहिनीसोबत राहण्यास नकार देणाऱ्या महिलेला पंजाब हरयाणा न्यायालयानं मोठा दणका दिला आहे.


राहुल यांची बदलती प्रतिमा

काळाबरोबर बदलणे हा मानवी स्वभावधर्म आहे. राजकीय पक्ष आणि नेत्यांनाही तो लागू पडतो. राहुल गांधी यांनीही तोच कित्ता गिरवायला सुरुवात केली असून, कुर्ता-पायजामा हा जुना वेश अडगळीत टाकून ते दिवसेंदिवस आधुनिक बनत चालले आहेत. केवळ वेशच नव्हे, तर जुनाट विचार मागे टाकून काँग्रेस पक्षालाही तुकतुकी देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. कोणत्याही विषयावर त्यांच्या भूमिकेत आलेली लवचिकता …


Navi Mumbai Crime News: नवी मुंबईतला भयानक प्रकार, महिलेने बिअर बॉटलने चक्क भाचीवर केला वार

Navi Mumbai Crime News: नवी मुंबईत गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. इथे एका महिलेने तिच्या भाचीवर बिअर बॉटलने हल्ला (Beer Bottle Attack) केल्याचा प्रकार समोर आला आहे. तुर्भे रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.


बारामतीत सर्वात कमी मतदान

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यासाठी राज्यात मंगळवारी रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, लातूर, कोल्हापूर, सांगली, हातकणंगले, सातारा, बारामती, माढा, सोलापूर आणि धाराशिव या 11 मतदारसंघांत सरासरी 61.44 टक्के मतदान झाले. केवळ राज्याचेच नव्हे, तर देशाचे लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघात सर्वात कमी 56 टक्के मतदान झाले. कोल्हापूर मतदारसंघात सर्वाधिक 70.35 टक्के मतदान झाले. तिसर्‍या टप्प्यात राज्यात …


TISS recruitment 2024: मुंबई येथील ‘टीआयएसएस’मध्ये नोकरी करण्याची संधी; ७५ हजार रुपयांपर्यंत मिळणार वेतन, आजच करा अर्ज

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई अंतर्गत भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे...


नांदेडमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या

निराशेतून लोहा तालुक्यातील धानोरा भुजबळ येथील एका इयत्ता १२वीतील विद्यार्थ्याने स्वत:च्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.


Weather update : महाराष्ट्रात जोरदार पाऊस; हवामान विभागाकडून हायअलर्ट

महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे, गेल्या काही दिवसांपासून राज्यात पाऊस सुरूच आहे. दरम्यान आज देखील पुन्हा एकदा हवामान विभागाकडून (imd) अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार आज पुन्हा एकदा मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. नुसता पाऊसच पडणार नाही तर या काळात वादळी वाऱ्याचा इशारा देखील हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या काळात वाऱ्याचा वेग प्रति तास 30 - 40 किमी इतका असणार आहे. आज लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे.दरम्यान जरी पाऊस पडणार असला तरी हवामान विभागाकडून गारपिटीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.जरी राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला असला तरी देखील महाराष्ट्रातील काही भागात आजही उष्णतेची लाट कायम राहणार आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. सोलापूरमध्ये उन्हाचा पारा 44 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे.मुंबईबाबत बोलायचं झाल्यास मुंबई आणि उपनगरामध्ये आजही हवामान कोरडं राहणार असून, आकाश निरभ्र राहणार आहे. तापमान 37 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे.


दरडोई उत्पन्नवाढ तरीही प्रगतीचा वेग कमीच

हिंगोलीची बहुतांश लोकसंख्या शेती व्यवसायाशी जोडली गेलेली. कापूस, सोयाबीन, हळद, केळी ही पिके घेता येऊ शकतात, अशी स्थिती आहे.


Sharad Pawar - बारामतीमध्ये शरद पवारांनी बजावला मतदानाचा हक्क

भारत, May 7 -- Sharad Pawar - बारामतीमध्ये शरद पवारांनी बजावला मतदानाचा हक्क


Pune Bengaluru highway : पुणे-बेगळुरू हायवेवरील वाहतूक ठप्प; पुणे व कोल्हापूरच्या दरम्यान वाहनांची १५ किमीची रांग

Pune Bangalore Highway traffic : पुणे-बंगळुरू मार्गावर कराड येथे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. याचा परिणाम या मार्गावरील वाहतुकीवर झाला आहे. तब्बल १५ किमी पर्यंतवाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यात अनेक वाहने अडकून पडली आहे.


Sexual assault case | मतिमंद मुलीची खाणाखुणा, हातवारे करून दिली साक्ष : ज्येष्ठाला कारावास

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लैंगिक अत्याचार प्रकरणात गर्भवती राहिलेल्या मतिमंद पीडित मुलीने खाणाखुणा, हातवारे करून प्रताप बबनराव भोसुरे (वय 59, रा. धानोरे, ता. शिरूर, जि. पुणे) याने अत्याचार केल्याची साक्ष न्यायालयात दिली. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांच्या न्यायालयाने ती ग्राह्य धरत ज्येष्ठ नागरिक असलेल्या भोसुरे याला दहा वर्षे सक्तमजुरी व दहा …


Aeronautical Engineering : एरोनॉटिकल इंजिनीअरिंगमध्ये करिअर करा; या क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी

Aeronautical Engineering : एरोनॉटिकल इंजिनिअर उच्च पातळीची तांत्रिक अचूकता आणि सुरक्षित ऑपरेशन सुनिश्चित करण्यासाठी विमानाची रचना, विकास आणि देखभाल करतात. या क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्यांसाठी भविष्यात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत, जाणून घेऊया त्या संधींबद्दल.


सुळेतील एकाच कुटुंबातील तिघांचा नदीत बुडून मृत्यू

ऐनापूर, पुढारी वृत्तसेवा : धुणे धुण्यास गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा हिरण्यकेशी नदीपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास आजरा तालुक्यातील हारूर-गजरगावदरम्यानच्या बंधार्‍यालगत ही घटना घडली. मृतांमध्ये सुळे (ता. आजरा) येथील सख्ख्या भावांसह मुलाचा समावेश आहे. याच कुटुंबातील दुसर्‍या मुलाला वाचविण्यात यश आले आहे. अरुण बचाराम कटाळे (वय 52), उदय बचाराम कटाळे (49), जयप्रकाश …


Solapur EVM Machine Technical Fault | ईव्हीएम मशिनमधील बिघाडामुळे गंगेवाडीत मतदान थांबले

Solapur EVM Machine Technical Fault


‘केसीआर’ यांची अस्तित्वाची लढाई

[author title=”के. श्रीनिवासन, राजकीय विश्लेषक” image=”http://”][/author] गेल्या लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर ‘केसीआर’ यांच्या नेतृत्वाखालील बीआरएसने तेलंगणात सर्वाधिक नऊ जागा जिंकल्या. दुसरीकडे भाजप आणि काँग्रेस या पक्षांनी प्रत्येकी तीन-तीन जागा जिंकल्या होत्या. ‘केसीआर’ आता राज्यातील सत्तेत नाहीत. त्याचवेळी भाजप आणि काँग्रेसने जागांची संख्या वाढविण्यासाठी जोरदार मोहीम हाती घेतली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर लोकसभा निवडणूक ‘केसीआर’ …


CISCE Board Result : कॉमर्समध्ये कावरे तर विज्ञान शाखेतून देबर्णा दास प्रथम

जळगाव : पुढारी वृत्तसेवा दिल्ली सीआयएससीई बोर्डच्या इयत्ता १२ वी आयएससीचा निकाल जाहिर झाला. यामध्ये अनुभूती निवासी स्कूलच्या १२ वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले. स्कूलच्या स्थापनेपासून १०० टक्के निकालाची परंपरा यावर्षीसुद्धा कायम राहिली आहे. सीआयएससीई बोर्डच्या १२ वी इयत्तेत कॉमर्स शाखेतील विद्यार्थी तुषार कावरे हा ९४.५० टक्के गुणांसह पहिला आला. विज्ञान शाखेतून देबर्णा …