बारामतीत सर्वात कमी मतदान
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या तिसर्या टप्प्यासाठी राज्यात मंगळवारी रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, लातूर, कोल्हापूर, सांगली, हातकणंगले, सातारा, बारामती, माढा, सोलापूर आणि धाराशिव या 11 मतदारसंघांत सरासरी 61.44 टक्के मतदान झाले. केवळ राज्याचेच नव्हे, तर देशाचे लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघात सर्वात कमी 56 टक्के मतदान झाले. कोल्हापूर मतदारसंघात सर्वाधिक 70.35 टक्के मतदान झाले. तिसर्या टप्प्यात राज्यात …
2024-05-08T01:54:57Z